हरि ओम
सर्व अपराधांचं, पापांचं, चुकांचं, गुन्ह्यांचं प्रायश्चित घेण्याची आणि आदिमाता चण्डिकेला आपल्या जीवनात वरदा बनविण्यासाठी असणारी सुवर्णसंधी म्हणजे श्री वरदा चण्डिका प्रसन्नोत्सव.
हा उत्सव ८ मे २०११ ते १७ मे २०११ असा १० दिवसांच्या कालावधीत श्री हरिगुरुग्राम येथे साजरा होणार आहे.
No comments:
Post a Comment